शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: July 24, 2023 17:32 IST

इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले आहे

लातूर : शहरातील सूळ गल्ली, लाड गल्ली, राम गल्ली, जैन गल्ली, माळी गल्ली, तिवारी बोळ आदी परिसरात जुने वाडे व काही इमारती पडीक झाल्या आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेने सील केले आहे. या परिसरातील एकूण १३ जीर्ण इमारती सील करण्यात आल्या आहेत. 

इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले असून, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींनाच सील करण्यात येत आहे. गावभागातील १३ इमारती सोमवारी सील करण्यात आल्या. त्यात सूळ गल्ली, लाड गल्ली, जैन गल्ली, राम गल्ली, माळी गल्ली आदी ठिकाणच्या जीर्ण इमारतींचा समावेश आहे.

महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी फलक लावण्यात आले असून, गेल्या दोन-तीन दिवसांच्या रिमझिम पावसामुळे या इमारतीच्या भिंती फुगलेल्या आहेत. चिरेबंदीवाडा टाइप असलेली दगड-मातीची ही घरे कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मनपाने या ठिकाणी फलक लावला आहे. या इमारतींना वापरण्यास प्रतिबंध केला आहे.

या पथकाने केली कारवाईक्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख, हिरा कांबळे, देवेंद्र कांबळे या कर्मचाऱ्यांच्या पथकाने वापरण्यास बंदीचे फलक संबंधित ठिकाणी लावले आहे. इमारतीवर वापरण्यास प्रतिबंध असल्याच फलक डकविला आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका