शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

मालमत्ताधारकांकडे १०९ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST

७० कोटींची पाणीपट्टी थकीत शहरातील ९३ हजार मालमत्ताधारकांकडे १०९ कोटींची थकबाकी आहे. तर ५६ हजार नळधारकांकडे ७० कोटींची ...

७० कोटींची पाणीपट्टी थकीत

शहरातील ९३ हजार मालमत्ताधारकांकडे १०९ कोटींची थकबाकी आहे. तर ५६ हजार नळधारकांकडे ७० कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता आणि नळपट्टी मिळून १७९ कोटींची थकबाकी असल्याने मनपा तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने अभय योजना सुरू करून वसुली मोहीम सुरू केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून ज्यांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी एकरकमी कर भरल्यास व्याजामध्ये सूट मिळणार आहे. वसुली वाढविणे आणि मालमत्ताधारकांनाही सवलत देणे हा या योजनेचा हेतू आहे.

क्षेत्रीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा

महानगरपालिकेच्या कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातही मालमत्ता कर भरून घेतला जाणार आहे. शहरातील चारही झोनमध्ये ही सोय करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. गाळेधारकांच्या वसुलीनंतर आता मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांकडे मोर्चा वळविला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही वसुली मोहीम सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले.