शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राधानगरी तालुक्यात सुतार शाळेत कामांची घाई

By admin | Updated: June 24, 2017 00:09 IST

बळिराजाची अवजारांसाठी धावपळ : पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची देवाणघेवाण

रमेश साबळे ।  -लोकमत न्यूज नेटवर्ककसबा तारळे : राधानगरी तालुक्यात खरीप हंगामातील रोप लावणीसह शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्यासाठी बारा बलुतेदार असणाऱ्या सुतार शाळेत कामांची घाई उडाली आहे. या भागात अजूनही ही सर्व अवजारे ‘धान्य स्वरूपातच करून घेतली जातात.राधानगरी तालुक्यातील शेतीचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे शेतीसाठी या भागात तांत्रिक अवजारांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे अजूनही पारंपरिक लाकडी अवजारांचाच वापर शेतकरी करतात. त्यामुळे खरिपांसाठी नांगरी, घुट्टा, जू, दिंड, कुरपण, नुमने, मुठव्या, आदी अवजारांसह विळा, कोयता, कुदळ, टिकाव यांना दांडा बसविण्याची घाई सुतार शाळेत उडाली आहे. सुतारांनी लागेल ती अवजारे तयार करून वर्षभरामध्ये द्यायची आणी बळिराजाने आपल्या रानातून पिकविलेले धान्यरूपात ‘बैतं’ सुताराला द्यावयाचे या ठिकाणी पैशांचा प्रत्यक्ष व्यवहार न चालता धान्य स्वरूपात वस्तूंची आजही देवाणघेवाण चालत आहे. त्यामुळेच येथील जनता एकमेकांवर अवलंबून असते.म्हणून आजही या आधुनिक काळात बळिराजा आणी सुतार यांच्यामध्ये ‘बैतं’ ही पद्धत टिकून आहे. काहीअंशी तांत्रिक मशिनरीने या व्यवसायावर मर्यादा आणलेल्या असल्याने जीवन जगणे मुश्कील होऊन बसले आहे.