शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालकल्याण समितीचे काम म्हणजे ‘मजुरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 06:10 IST

राज्यातील बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य पदावरील व्यक्तींना मानधन नव्हेतर,

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यातील बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य पदावरील व्यक्तींना मानधन नव्हेतर, ‘मजुरी’ दिली जात असल्याचे शासनाने मंगळवारी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्याबद्दल या क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली.राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अशा समित्या अस्तित्वात असून, त्यांवर या क्षेत्रातील जाणते लोक सदस्य म्हणून काम करतात.राज्य शासनाने महिला आणि बाल विकास विभागाने सन २०१८-१९ या वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूद वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यामध्ये (पान नं १०) ही बाब नमूद आहे. बाल विकासातील सर्वाेच्च कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या, न्यायालयीन अधिकार असणाºया समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य यांना शासन मानधन नव्हे तर ‘मजुरी’ देत असल्याचे म्हटल्याने त्यातून शासनाचा दृष्टिकोन स्पष्ट झाल्याची टीका सुरू झाली आहे.डाटा एंट्री व आॅपरेटर यांना दिले जाणारे मानधन व बालकल्याण समितीच्या अध्यक्षासह सदस्यांना दिली जाणारी ती ‘मजुरी’ असे बालकल्याण विभागाला वाटते.ही समिती निम्न न्यायिक स्वरूपाचे काम करीत असतानाही सरकारने तिला ‘मजुरीवरील समिती’ ठरविले आहे. याबाबत संम्रभ निर्माण झाला आहे़