शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पाऊस हवा

By admin | Updated: August 25, 2015 23:49 IST

कऱ्हाडात संवाद मेळावा : नितीन बानुगडे-पाटील यांचे प्रतिपादन; उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी

कऱ्हाड : ‘राज्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्रही अपवाद नाही. मराठवाड्यात जरूर कृत्रिम पावसाचे प्रयोग करा. पण पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाची गरज आहे. महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरण भरल्याशिवाय अनेक प्रश्न संपणार नाहीत. म्हणून कृत्रिम प्रयोग इथेही करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे,’ अशी माहिती सेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘संवाद’ अभियानास कऱ्हाडमधून प्रारंभ केला. त्यावेळी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिकांसमोर ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, नितीन काशिद, शशिकांत हापसे, सतिश तावरे, प्रमोद तोडकर उपस्थित होते.प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, ‘आपला पक्ष देशात अन् राज्यात सत्तेत सहभागी आहे. अशावेळी हा पक्ष ग्रामिण भागापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. म्हणून यापुढील प्रत्येक निवडणूक सेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेवूनच आपणाला लढायची आहे. येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक असोत अथवा काही वर्षावर येऊन ठेवलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका. त्या आपल्याला पक्षाच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिली.राज्यात दुष्काळाची स्थिती भयंकर आहे. शिवसेना पक्षीय पातळीवरही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र सधन समजला जातो. इथं कृत्रिम पावसाची गरज काय? असे काही जण म्हणतील पण कऱ्हाडचेच उदाहरण घ्या. कऱ्हाड दक्षिण बऱ्यापैकी सुजलाम् सुफलाम् मात्र, कऱ्हाड उत्तरमध्ये पाणी टंचाई, असे अनेक तालुक्यात चित्र आहे. आणि विशेष म्हणजे पाटण तालुक्यात असणारे कोयना धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. ते पूर्ण भरले नाही तर वीजेचा प्रश्न महाराष्ट्राला भेडसावणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे ढगांचा सुकाळ असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल. हे आपण शासनाला पटवून देणार असल्याचेही बानुगडे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रविवारी पाटणमध्ये ‘संवाद’चा समारोपशिवसेनेचे उपनेते प्रा. नितीने बानुगडे पाटील यांनी मंगळवारी कऱ्हाडमधून सुरू केलेल्या ‘संवाद’ अभियानाचा समारोप रविवार दि. ३० रोजी पाटण येथे होणार आहे. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्णातील सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.