शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

धरणांची स्थिती : २८.५३ टीएमसी साठा शिल्लक

कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा पाण्याने तहानलेला असताना आणि तेथील जनता भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोल्हापूर जिल्हा मात्र पाण्याच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे. कोल्हापूरकरांना अद्याप तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांतून उपलब्ध आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चौदा लहान-मोठी धरणे असून, प्रत्येक वर्षी या धरणांत पावसाळ्यात ८८ टीएमसी जलसंचय होतो. मंगळवारी जलसंपदा विभागाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली, त्यावरून या सर्व धरणांत मिळून २८.५३ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पाहता कोल्हापूरकरांची किमान तीन महिन्यांची गरज आरामात पूर्ण होईल. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शेती आणि पिण्यासाठी सरासरी ९ ते १० टीएमसी पाण्याचा वापर होतो, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हिशेबाने पुढचे अडीच ते तीन महिने जरी पाऊस लांबला तरी कोल्हापूरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. तरीही सर्वच धरणांतून आता गरज इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. राधानगरी ६६.५७ (५९०.९८) तुळशी ३६.२४ (६१६.९१)वारणा ५३२.३४ (६२६.९०) दूधगंगा २०६.६३ (६४६)कासारी २८.९७ (६२३.००) कडवी २९.८९ (६०१.२५)कुंभी २६.८२ (६१२.२०) पाटगाव ३६.४० (६२६.६०) चिकोत्रा ८.४१ (६८८.००)चित्री १३.८० (७१८.९०)जंगमहट्टी ९.१२ (७२६.२०) घटप्रभा २२.४६ (७४२.३५) जांबरे ०.०० (७३७.२३) कोदे ल. पा. १.२३ (१२२.००)असा आहे पाणीसाठाजिल्ह्यात मंगळवारी सकाळी सातच्या नोंदीनुसार धरणांतील पाणीसाठ्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १३ फूट ६ इंच, सुर्वे ११ फूट, ३ इंच, रुई ४२ फूट, तेरवाड ३५ फूट ६ इंच, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २३ फूट.