शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडीच्या पाझर तलावाची पाण्याची पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST

शिवराज लोंढे सावरवाडी : गणेशवाडी ( ता. करवीर ) गावच्या पाझर तलावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्याअभावी शेतीपिकांचे नुकसान ...

शिवराज लोंढे

सावरवाडी : गणेशवाडी ( ता. करवीर ) गावच्या पाझर तलावात पाण्याची पातळी घटल्याने पाण्याअभावी शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

राज्य शासनाच्या जलसंरक्षण विभागाने पंधरा वर्षांपूर्वी या पाझर तलावाची उभारणी केली. या तलावाची पाणी साठवण क्षमता ११८. ५८ मीटर असून यावर २५ हेक्टर शेतजमीन लाभक्षेत्रात आहे. हा पाझर तलाव दरवर्षी पावसाळ्यात भरला जातो. ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर या तलावातील पाणी वापरले जाते. मात्र, तलावाच्या भरावातून गळती लागल्याने हळूहळू पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेती पिकांना पाणीटंचाईचा फटका बसत असून डोंगरी भागात उभारलेल्या या पाझर तलावाची दुरुस्ती करण्याबरोबरच याची पाणी साठवण क्षमताही वाढविणे गरजेचे बनले आहे.

चौकट :

कपडे व जनावरे धुण्यास बंदी घालावी

पाझर तलावामध्ये कपडे व जनावरे धुतली जातात. त्यामुळे पाणी दूषित बनून उन्हाळ्यात दुर्गंधी पसरते. त्यामुळे कपडे व जनावरे धुण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तलावामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. या व्यवसायातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळू शकेल

कोट : गणेशवाडी गावच्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी उपलब्ध झाला नाही. रुंदीकरण, गाळ काढणे, गळती काढणे, यासारखी कामे करणे गरजेचे आहे. आहेत. राज्य शासनाने यासाठी निधी मंजूर करावा.

दादासाहेब लाड,

सरपंच ग्रा. पं. गणेशवाडी.

फोटो : २८ गणेशवाडी तलाव

ओळ - = गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची पाण्याची पातळी घटल्याने शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे.