शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

जिल्ह्यात १३० तलावांत सिंचन योजनांचे पाणी --: जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:59 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी

ठळक मुद्देउर्वरित लवकरच भरणार

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी १३० तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव तातडीने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सांगलीत दिले.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरआयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून, इतरही विभागांनी आपले नियोजन करून टंचाई निवारणास प्राधान्य द्यावे. सध्या जिल्ह्यातील पाणी योजनांचे आवर्तन सुरू असून त्या माध्यमातून जलस्रोत भरून घेण्यात यावेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १५९ तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. यापैकी १३० तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलावही तातडीने भरून घ्यावेत.

यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता एन. एस. करे, सूर्यकांत नलवडे, प्रशांत कडुसकर, व्ही. पी. पाटील, एस. के. पवार, डी. जे. सोनावणे उपस्थित होते.पाणीसाठ्याचे नियोजन आवश्यकजिल्हाधिकारी म्हणाले, कमी पाऊसमानामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. जत तालुक्यातील १४, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यातील ६१, तर आटपाडीतील ११ जलसाठ्यांतील पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली