शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

अवचितवाडी तलावातील पाणी संस्थेचे बांधकाम रोखले

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

वाद चिघळण्याची शक्यता : प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ - कामगारांत हमरीतुमरी

मुरगूड : अवचितवाडी (ता. कागल) येथील उपराळा तलावामध्ये शेती गेलेल्या जमिनीमालकांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करून पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गावाबाहेरील लोकांना घेऊन स्थापन केलेली पाणी संस्थाच बोगस असल्याचा आरोप करून तलावाच्या शेजारी सुरू असलेल्या पाणी संस्थेचे बांधकाम बंद पाडले. यावेळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. मुरगूड शहरापासून तीन किलोमीटरवर अवचितवाडी येथे दोन वर्षांपूर्वी आठ ते दहा कोटी रुपये खर्च करून शासनाने तलाव पूर्ण केला आहे. तलावामध्ये अवचितवाडीतील चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यापैकी बारा शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.खोटी कागदपत्रे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सादर करून चिमकाई पाणी वापर संस्थेची स्थापना केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तलावाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन मोटार पंप हाऊसचे बांधकाम सुरू होते. ज्या जागेत बांधकाम केले जात आहे, त्या जागेच्या मालकांची परवानगीही घेतली नाही. याप्रकरणी गुरुवारी घटनास्थळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. पोलीस आल्यानंतर बांधकाम बंद केले. महादेव वगदे, दत्तात्रय कारंडे, संजय आंगज, बाबूराव भारंडे, पांडुरंग भाईगडे, विमल मोरबाळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संस्थेची चौकशी कराचिमकाई पाणी वापर संस्थेच्या स्थापनेसाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून, शेतकऱ्यांच्या मान्यतासुद्धा खोट्या आहेत. या संस्थेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी मोरबाळे यांनी केली.संस्था खासगी आहे. शासनाने मान्यता दिली आहे, पण या सस्थेच्या पंप हाऊससाठी शासकीय हद्दीमध्ये बांधकाम करण्यास आपण परवानगी नाकारली आहे. पण संस्था बांधकाम नेमके कोठे करीत आहे हे आपण पाहू. प्रकल्पग्रस्त व संस्था शासकीय अधिकारी लवकरच चर्चा करू. - आर. पी. डवरी, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर