शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वकिलांना प्रतीक्षा-- खंडपीठ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 21:30 IST

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही.

ठळक मुद्दे: पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावेया तारखेकडे सहा जिल्'ांतील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या तारखेच्या घोळात वकिलांचे सर्किट बेंचसंबंधी आंदोलन पूर्णत: मागे पडले

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खंडपीठ कृती समितीला आश्वासन दिले होते; परंतु कोणताच निरोप नसल्याने वकिलांच्यात निराशा पसरली आहे. मंत्री पाटील यांनी लक्ष घालून बैठकीची तारीख लवकर निश्चित करावी, अशी मागणी खंडपीठ कृती समितीकडून होत आहे.

उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या चर्चेबाबत तारीख निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी दोन दिवसांत तारीख निश्चितपणे कळवू, असे आश्वासन प्रा. पाटील यांना दिले होते. त्यापासून या तारखेकडे सहा जिल्'ांतील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनावर घेतले तर ‘सर्किट बेंच’ची मागणी मंजूर होईल. त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असा सूरही वकीलवर्गातून व्यक्त होत आहे. या बैठकीच्या तारखेच्या घोळात वकिलांचे सर्किट बेंचसंबंधी आंदोलन पूर्णत: मागे पडले आहे.