शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ग्रामसंग्राम आजपासून

By admin | Updated: July 4, 2015 00:45 IST

ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील वातावरण ढवळून काढणाऱ्या आणि राजकारणाची नशा घराघरांत, प्रत्येकाच्या अंगात भिनविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. याचवेळी ४८ ग्रामपंचायतींत पोटनिवडणूकही होणार आहे. उमेदवारी अर्ज त्या-त्या तहसीलदार कार्यालयात भरले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. १० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण पराकोटीला पोहोचलेले पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने थेट सहभाग घेतला नसला तरी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते ही निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील आपले राजकारण टिकविण्यासाठी स्थानिक गटांनी कंबर कसली आहे. गटाचे उमेदवार कोण असावेत याचीही चाचपणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भावकीचा प्रभावही मोठा असतो. त्यामुळे ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते. त्यामुळे अशा पातळीवरही स्थानिक गटांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणासुद्धा कार्यरत झाली असून ४६४ निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)