शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसंग्राम आजपासून

By admin | Updated: July 4, 2015 00:45 IST

ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील वातावरण ढवळून काढणाऱ्या आणि राजकारणाची नशा घराघरांत, प्रत्येकाच्या अंगात भिनविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. याचवेळी ४८ ग्रामपंचायतींत पोटनिवडणूकही होणार आहे. उमेदवारी अर्ज त्या-त्या तहसीलदार कार्यालयात भरले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. १० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण पराकोटीला पोहोचलेले पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने थेट सहभाग घेतला नसला तरी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते ही निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील आपले राजकारण टिकविण्यासाठी स्थानिक गटांनी कंबर कसली आहे. गटाचे उमेदवार कोण असावेत याचीही चाचपणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भावकीचा प्रभावही मोठा असतो. त्यामुळे ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते. त्यामुळे अशा पातळीवरही स्थानिक गटांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणासुद्धा कार्यरत झाली असून ४६४ निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)