शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील वाहनांना पासचा काहीच फायदा नाही

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

प्रवेशकर प्रश्न : वगळलेल्या बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवारला पुन्हा कराची झळ

कोल्हापूर : मालवाहतूक वाहनांसाठी गोवा राज्याने आकारलेला प्रवेश कर (एंट्री टॅक्स) हा कोल्हापूर जिल्ह्णाला पूर्वीपासूनच आहे. त्याचा काही फायदा नाही उलट, या प्रवेश करामधून वगळण्यात आलेल्या बेळगांवसह कारवार, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्णांना आता या कराची पुन्हा झळ बसणार आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीन जिल्ह्णांना प्रवेशकरामधून वगळले होते.कोल्हापूर जिल्ह्णातून रोज मालवाहतूक (उदा. ट्रक, टेम्पो, टँकर) जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोवा येथे केला जातो. गोवा सरकारने परराज्यांतून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांसाठी प्रवेशकर लागू केलेला आहे. रोज कोल्हापूर जिल्ह्णातून साधारणत: शंभर ते सव्वाशे, सिंधुदुर्गमधून २० ते २५ , बेळगावमधून ७० ते ८० तर कारवारमधील छोटे-मोठे टेम्पो अशा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आहे. विशेषत : कोल्हापूर व बेळगांव या जिल्ह्णामधून रोज गोवा येथे भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त होतो. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी या चार जिल्ह्णातील मालवाहतूक करणाऱ्या संघटनांनी त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रवेश कर रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवेश कर रद्द करतो, असे आश्वासन दिले होते, पण, पर्रीकर सरकारने कोल्हापूर जिल्हावगळून तीन जिल्ह्णांचा प्रवेश कर रद्द केला. या विरोधात प्रवेश करप्रश्नी दीड वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्णातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोव्याला सहा दिवसांसाठी बंद केला होता. दरम्यान, गोवा सरकारने आता या जिल्ह्णांना एक जूनपासून प्रवेश करामध्ये नियमित पास देण्याचे ठरविले आहे परंतु, कोल्हापुरातील मालवाहतूकदारांना या नियमित पास सवलतीचा कोणताही फायदा होणार नाही.अशी होतेय प्रवेश कराची आकारणी...वाहनांचा प्रकारदर (रुपयांत) चार चाकी २५० रुपयेसहा चाकी५०० रुपयेदहा /१२ चाकी१००० रुपये प्रवेश कराबाबत दोन वर्षे लढा दिला. त्यासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्णाला प्रवेशकरामधून वगळतो, असे आश्वासन दिले होते, पण तसे झाले नाही. हा प्रवेशकर आम्ही ग्राहकांच्या खिशांमधून घेतो. उलट, आता या प्रवेशकरामुळे तीन जिल्ह्णांवर अन्याय झाला आहे तेथील मालवाहतूकदार संघटनांनी याविरोधात उठाव केला पाहिजे. - सुभाष जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर असोसिएशन.