शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लिंगनूर-कापशीत दारूबंदीसाठी वज्रमूठ

By admin | Updated: April 27, 2017 23:49 IST

७०० महिलांच्या सह्या

म्हाकवे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निपाणी-राधानगरी राज्य महामार्गावरील लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील महामार्गालतची पाच दारू दुकाने उत्पादन शुल्क विभागाने बंद केली. मात्र, चारच दिवसांत या दुकानांना ग्रामपंचायतीने स्थलांतराचे परवाने देऊन ही दुकाने गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी व मुख्य वस्तीत सुरू करायला हातभार लावला. त्यामुळे तब्बल ७०० महिलांनी या दारू दुकानांचे परवानेच रद्दबातल करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्व महिलांच्या सह्या घेऊन लोकशाही मार्गाने लिंगनूर-कापशी येथील बाटली आडवी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनावर शारदा जाधव, शोभा चेचर, कांता ढेंगे, ग्रा. पं. सदस्या मीरा किल्लेदार, तारुबाई चेचर, आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. १२ एप्रिलला सर्व सदस्यांच्या संमतीने त्यांना स्थलांतरित होण्याची परवानगी दिली होती. या दुकानदारांना स्थलांतरित होण्यासाठी परवानगी न देण्याची मागणी महिलांनी २४ एप्रिलला केली आहे. ही दारू दुकाने बंद करण्याबाबतचा निर्णय हा ग्रामपंचायतीचा नसून, उत्पादन शुल्क विभागाचा आहे. नंदकुमार कुऱ्हाडे,सरपंच, लिंगनूर-कापशीउत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकलेल्या दारू दुकानांना अन्यत्र स्थलांतरित होण्यास परवानगी देण्यासंदर्भात कोणताही विषय विशेष सभेत नव्हता. आम्हाला विश्वासात न घेता सत्ताधाऱ्यांनी दुकानदारांना पाठीशी घालत स्थलांतराची परवानगी देण्याची गडबड केली आहे. मीरा किल्लेदार, ग्रा. पं. सदस्या, लिंगनूर-कापशी.