शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:56 IST

राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी ‘कोल्हापूर जनशक्ती’चा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर: राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.जिल्ह्यात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत साधारण २६ लाख २६ हजार ६५३ लाभार्थी असल्याचे सांगितले जाते, परंतु प्रशासनाने केलेल्या बायोमेट्रिकच्या गोंधळामुळे यापैकी बहुतांश लोकांचे ठसे जुळत नाहीत. परिणामी, अनेकजण धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यातच आता यातील अपात्र शिधापत्रिकाधारक शोधण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचा निकष सरकार लावू पाहत आहे.

जिल्ह्यात आज साधारण तीन माणसांमागे एक असे वाहनाचे प्रमाण आहे. बँकाही एका तासात कमी कागदपत्रात वाहन कर्ज उपलब्ध करून देतात. दुचाकी वाहन हे आजच्याप्रमाणे श्रीमंतीचे लक्षण नाही, तर ती गरज बनली आहे. एकीकडे केंद्रातील सरकार वार्षिक आठ लाख उत्पन्न असणाऱ्यां कुटुंबांना आर्थिक दुर्बलच्या व्याख्येत आणून त्यांच्यासाठी सवलती जाहीर करते. तर दुसरीकडे एक लाख उत्पन्नाची तुटपुंजी मर्यादा कायम राखत केशरी कार्डधारकांची कुचेष्टा करते. ही बाब दुर्दैवी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर