शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:02 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचाच वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दि. ४ मे १९४० रोजी पहिल्या विमानाचे टेक आॅफ केले. पहिल्या विमानातून शाहूपुरीतील रहिवासी उद्योजक शिवलाल ब्रदर्स यांनी प्रवास केला. ‘बॉम्बे टू कोल्हापूर’ या पहिल्या विमानातून पत्रव्यवहारही करण्यात आला. नवीन विमानसेवा सुरू झाल्यास त्यातून टपाल पाठविणे आणि त्यावर ‘फर्स्ट फ्लाईट’ असा उल्लेख करण्याची पद्धत होती. विकासाची दूरदृष्टी असल्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळे मिळाली. खºया अर्थाने कोल्हापूर ग्लोबल झाले. या विमानसेवेमुळे जिल्ह्णाचा विकास सुरू झाला. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. ती आता लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सरकार कृतज्ञता व्यक्त करीलचकेंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देऊन सरकार त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीलच. यासाठी राज्य सरकारच्या वतीने लागणारी प्रशासकीय मंजुरीची प्रक्रियाही लवकरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर