शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महाडिक-सतेज पाटील गटाचे आज अर्ज

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

‘राजाराम’ची रणधुमाळी : शक्तिप्रदर्शन नाही

कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल होणार आहेत.करवीर, हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी आणि कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा आता सर्वत्र जोरात उडाला आहे. चुरसही वाढली आहे. १९ एप्रिलला मतदान आणि २० एप्रिलला निकाल असणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २१९ अर्जांची विक्री होऊन ६८ जणांनी अर्ज दाखल केले.या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गटातील टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे. दोन्हीही गटांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. २४) छाननी होणार आहे, तर २५ तारखेला छाननीनंतरची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. बुधवारी (दि. ८ एप्रिल)पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ९ एप्रिलला पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्हीही गटांकडून कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार नाही. जशा नेत्यांकडून सूचना येतील, त्याप्रमाणे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही गटांकडून काही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तरीही आज आणखी अर्ज दाखल केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)