शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गावासाठी वेळ, नव्या कल्पना देणाऱ्यांनीच निवडणूक लढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : गावच्या गरजा पाहून कोणती विकासकामे करायची हे गावाने ठरवायचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी :

गावच्या गरजा पाहून कोणती विकासकामे करायची हे गावाने ठरवायचे आहे. त्याशिवाय गावे समृद्ध होणार नाहीत. वेळ देऊ शकणाऱ्यांनी व नवीन कल्पना राबविण्याची धमक असणाऱ्यांनीच ग्रामपंचायत निवडणुकीच्या फंदात पडावे, असे प्रतिपादन संसद आदर्श ग्राम समिती सदस्य व पाटोदा(जि. औरंगाबाद)चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. सोन्याची शिरोली वयोवृद्ध मातृ-पितृ ऋणमुक्त सदिच्छा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राधानगरीच्या सरपंच कविता दीपक शेट्टी होत्या.

मान्यवरांच्या हस्ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ८० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

हास्य अभिनेता अभिजित कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांनी त्या काळात संस्कृती रूजवली ती जपण्याची गरज आहे. महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांचे भाषण झाले. अशोक मोरे यांनी स्वागत केले. राजाराम निऊंगरे यानी प्रास्तविक केले, संजय पारकर यांनी आभार मानले. यावेळी मिलिंद कारदगे, शशिकला सांगावकर, संपदा कारदगे, फेजिवडेचे सरपंच फारूक नाळवेकर, सागर माने, हरीआबा चौगले,अभिजित सांगावकर, दीपक शेट्टी, एम. आर. गुरव, ए. जी. चौगले, अनिल बडदारे, संतोष पाटील, विठ्ठल चौगले, नरसिंह चौगले, दत्तात्रय चौगले आदी उपस्थित होते.

फोटो ओळ- सोन्याची शिरोली ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात भास्करराव पेरे-पाटील यांनी संबोधित केले. यावेळी हरी आबा चौगले, कविता शेट्टी आदी उपस्थित होते.

०१ सोन्याची शिरोली कार्यक्रम