शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’तील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

कोल्हापूर : इको-टुरिझमच्या माध्यमातून मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करणे. यासह सह्याद्रीतील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी ‘सह्याद्री वाइल्ड लाइफ ...

कोल्हापूर : इको-टुरिझमच्या माध्यमातून मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करणे. यासह सह्याद्रीतील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी ‘सह्याद्री वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आशिष पिलानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिलानी म्हणाले, संस्थेची स्थापना २३ एप्रिल २०२१ ला करण्यात आली. संस्थेचा मुख्य हेतू वन्य प्राण्यांचे संरक्षण, संवर्धन करणे आहे. विशेषत: सह्याद्रीतील हरवलेले वन्यजीव अधिवास पूर्ववत करणे, वाढत्या हवामानाचे संकट व नैसर्गिक संवर्धनावर वाढता दबाव ही एक शोकांतिका आहे. त्याकरिता संतुलित आणि स्थिर, शाश्वत पुनर्जीवन देण्यासाठी संस्थेचा कार्यरत राहणार आहे. दुर्मीळ होत चाललेल्या वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठीही संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी वन विभागाला मदत केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून चंदगड वनक्षेेत्रापासून संस्थेने कामाला सुरुवात केली आहे. यात वन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांमधील नकारात्मकता ही दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिल्लारी, गोवा, कर्नाटकचा काही भाग जंगलाला जोडले आहेत. त्यात बिबट्या व वाघांची संख्या भरपूर आहे. त्यांच्या संवर्धनासाठी संस्था कार्यरत राहणार आहे. यावेळी उपाध्यक्ष निखिल जोशी, रौनक पाटील, मिलिंद घाटगे आदी उपस्थित होते.