शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुरुंदवाडमधील ते विद्युत पोल हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST

कुरुंदवाड : शहरातील बायपास रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक वर्षांपासून असलेले विद्युत खांब आणि डीपी महावितरण कंपनीने हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी ...

कुरुंदवाड : शहरातील बायपास रस्त्याच्या मध्यभागी गेल्या अनेक वर्षांपासून असलेले विद्युत खांब आणि डीपी महावितरण कंपनीने हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. महावितरणने चांगले काम केल्याने शहर शिवसेनेच्यावतीने येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सिकंदर मुल्ला, सहाय्यक अभियंता प्रियंका पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातून भैरववाडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर घोरी कॉलनीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मध्यभागीच महावितरणने विद्युत खांब आणि डीपी उभारलेले होते. या खांबाला धडकून अनेकवेळा अपघातही झाले होते. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी विद्युत खांब असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरत होता. त्यामुळे शहर शिवसेनेने रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीकडे केली होती. मागणीची दखल घेतल्याने शिवसेनेच्यावतीने महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

या वेळी शिवसेना शहरप्रमुख वैभव उगळे, वैशाली जुगळे, आप्पासो भोसले, राजू बेले, सुनील माळी, प्रशांत डवरी, ओंकार बाबर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.