शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मोदी लाट नव्हती

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

प्रकाश पवार : कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होता असंतोष

इचलकरंजी : नवउदारमतवादात फायदा शोधणाऱ्या नव्या पिढीने कल्याणकारी राज्य संस्थेचा अंत आणि सामाजिक न्यायाचा पराभव घडवून आणला. राज्यात मोदी लाट नव्हती, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातील लाट होती. मोदी मतदारांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडत होते. त्यामुळे त्याचे रुपांतर मतपेटीत होत गेले. हा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा अन्वयार्थ आहे, असे मत राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.येथील समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी रमेश लवटे यांनी स्वागत व प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.पवार म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण डाव्या नव्हे, तर उजव्या वळणाकडे जात आहे. सामाजिक जडणघडणीत मोठे बदल घडत आहेत. आज नागरी समाज, उद्योगजगत, बाजारपेठा आणि सोशल मीडिया ७० टक्के राजकारण करीत आहे. अर्थात ते भाजपला पूरक असे राजकारण आहे. मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्वच समाजात होणारे बदल भाजपला मोठी मदत करीत आहेत. कॉँग्रेसने केलेला विकास त्यांना मांडता आला नाही. माध्यमांनी भाजपला नायक व कॉँग्रेसला खलनायक प्रकारात सादर केले. केवळ मराठा हे मुद्दे आता कालबाह्य झाले असून, मराठी पाठीचा कणा चार ठिकाणी तुटला आहे. यासह महाराष्ट्राच्या राजकारणात विविध स्तरावर होत जाणारे बदल मांडत पवार यांनी अन्वयार्थ मांडला. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)