शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी एवढाही दर नाही

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

अजित पवार यांचा शेट्टींना टोला : शेतकरी नेत्यांचे धोरण बोटचेपेपणाचे

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नसताना राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे होता; परंतू सरकारने काहीच केलेले नाही. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी यावेळी बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली. भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आकर्षक आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता सत्तेत आल्यावर त्यांनी आश्वासनांना बगल देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा घणाघातही पवार यांनी भाजपवर केला. ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी काळा पैसा भारतात आणतो म्हणून सांगितले, पण तो आणणे काही त्यांना जमले नाही. शेतकरी अवकाळी पावसाने घाईला आला आहे; परंतु त्यांना कसलीही मदत केली नाही. उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नाही .एलबीटी विनाअट रद्द करतो म्हणून व्यापाऱ्यांना आश्वासन दिले, पण आता केंद्र सरकारचा जीएसटी येऊ दे, मग आम्ही एलबीटी रद्द करतो, असे सांगायला लागले आहेत. सत्तेत आल्यावर एक महिन्यात टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले; परंतु टोल रद्द करणे सोडाच त्यांच्याच काळात आता नव्याने पालघरला टोलनाके सुरू केले.