शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या काळात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:45 IST

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे ...

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन वीरशैव समाजाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कोल्हापूर वीरशैव समाजातर्फे अक्कमहादेवी मंडपात आयोजित वधू-वर मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे होते.

झपके म्हणाले, वीरशैव समाजाने गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या मेळाव्यात १६५ युवक व २०३ युवतींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांचा समाजभूषण व वसंतराव सांगवडेकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेच्या उपाध्यक्षा रंजन तवटे, नानासाहेब नष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश पाटील चंदुरकर यांनी प्रास्ताविक केले. नंदा बेंद्रे यांनी सूत्रसंचालन व राजू वाली यांनी आभार मानले.

फोटो : १७०२२०२१-कोल-वीरशैव

आेळी : कोल्हापुरात वीरशैव समाज वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. यावेळी सुनील गाताडे, अशोक स्वामी, राजू वाली, नानासाहेब नष्टे, अनिल सोलापुरे, राजेश पाटील, उमा बनछोडे, अलका स्वामी, रंजना तवटे आदी उपस्थित होते.