शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आजच्या काळात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:45 IST

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे ...

कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज आहे. वेळ, पैसा, श्रम इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्याकरिता वधू-वर मेळावे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन वीरशैव समाजाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कोल्हापूर वीरशैव समाजातर्फे अक्कमहादेवी मंडपात आयोजित वधू-वर मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे होते.

झपके म्हणाले, वीरशैव समाजाने गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या मेळाव्यात १६५ युवक व २०३ युवतींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांचा समाजभूषण व वसंतराव सांगवडेकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेच्या उपाध्यक्षा रंजन तवटे, नानासाहेब नष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश पाटील चंदुरकर यांनी प्रास्ताविक केले. नंदा बेंद्रे यांनी सूत्रसंचालन व राजू वाली यांनी आभार मानले.

फोटो : १७०२२०२१-कोल-वीरशैव

आेळी : कोल्हापुरात वीरशैव समाज वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. यावेळी सुनील गाताडे, अशोक स्वामी, राजू वाली, नानासाहेब नष्टे, अनिल सोलापुरे, राजेश पाटील, उमा बनछोडे, अलका स्वामी, रंजना तवटे आदी उपस्थित होते.