शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

...तर सदाभाऊंना पुन्हा ‘स्वाभिमानी’मध्ये घेऊ सावकर मादनाईक : टीकेला उत्तर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:51 IST

सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत

ठळक मुद्देउसाला साडेतीन हजारांचा दर द्यायला सांगा

उदगाव (जि. कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊन त्यांचा ऊस परिषदेत जाहीर सत्कार करू, असे प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी मंत्री खोत यांना दिले.

भाजप सरकारने यावर्षी उसाच्या एफआरफीमध्ये मोठी वाढ केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी बारा टक्के उताºयाला तीन हजार ५७५ रुपये इतका दर मिळणार आहे. काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नाटक करू नका, अशी टीका कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली होती. त्या पार्श्वभूमीवर मादनाईक उदगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी चांगल्या ऊसदरासाठी संघर्ष करावा लागतो. गत हंगामात राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्याकडे जवळपास ४६५ कोटींची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले आहेत.खोत यांच्याकडून पोरखेळचशेतकºयांना आश्वासनांची गाजरे दाखवीत शेतकºयांना फसवल्याची कामे आता जनतेसमोर आली आहेत. सदाभाऊ खोत यांच्यासारखा नेता जर शेतकºयांच्या पुढे एक आणि पोटात एक अशी भावना ठेवून पोरखेळच सुरू केला आहे. त्यामुळे आता तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन हजार ५७५ रुपये दर देऊन दाखवाच, असेही आव्हानही मादनाईक यांनी दिले आहे.