शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

स्विफ्ट झाडावर आदळून दाम्पत्य ठार

By admin | Updated: June 9, 2016 01:21 IST

वालूरजवळ अपघात : मृत रत्नागिरीचे

रत्नागिरी : आंबा घाटात अपघाती निधन झालेले सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दत्ता तथा डी. के. कुरतडकर यांच्या निधनामुळे रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या अनेक परिचितांनी आंबा घाटाकडे धाव घेतली.विद्युत मंडळामध्ये (महावितरण कंपनीमध्ये) ३२ वर्षे उत्कृष्ट सेवा केल्यानंतर जून २०११ मध्ये ते लातूर येथे अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले. रत्नागिरीहून २००९ साली त्यांची लातूर येथे बदली झाली होती. रत्नागिरी येथे सेवेत असताना जिल्हानियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरीत पथदीप योजना राबविली. याची दखल घेत राज्यसरकारने २००७ -२००८ साली ही योजना संपूर्र्ण राज्यात अंमलात आणली. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव पर्यटन स्थळ म्हणून जाहीर होण्यासाठी त्यांनी जिल्'ातील सर्व धार्मिक संघटनांना एकत्र आणून पाठपुरावा केला होता. रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहार प्रशस्त बुद्धविहार होण्यासाठीही मागणी उचलून धरली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जिल्ह्ातील बौद्ध अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र आणून सामाजिक स्तरावर कार्य करण्यासाठी ‘बुद्धिस्ट अधिकारी व कर्मचारी महासंघाची’ स्थापना केली. या महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते. तसेच शाहू, फुले, आंबेडकर विचारमंचाचे कार्याध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी आरपीआय आठवले गटाचे ते जिल्हा संघटक होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. समाजातील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी उपक्रम राबवितानाच हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी पत्नी वृषाली यांच्यासमवेत त्यांनी मोफत मार्गदर्शनही देऊ केले. सध्या ते आपल्या मूळगावी कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे बुद्धविहार बांधण्यासाठी प्रयत्नशील होते. पत्नी वृषाली येथील अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गेल्याचवर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मोठा मुलगा कुणाल हा सध्या महावितरणमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असून दीड महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. दुसरा मुलगा सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे.