शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

स्वाभिमानीची आजपासून पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या नावाने आज, गुरुवारपासून प्रयाग चिखली येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता दत्त मंदिरात अभिषेक होईल. त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ होईल. पंचगंगा काठावरून पदयात्रा जावून ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन होणार आहे.

पदयात्रा प्रयाग चिखलीपासून आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, वसगडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, अब्दूललाट, हेरवाड, कुरुंदवाडातून जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीला पोहचेल. तेथे स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यासह शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार आहेत.

कोट

स्वाभिमानीच्या मागण्यासंबंधी चर्चेसाठी सरकारने संपर्क साधलेला नाही. त्यामुळे पदयात्रा नियोजनानुसार निघेलच. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रयाग चिखलीत पंचगंगा नदीच्या संगमावर जलसमाधी आंदोलन होईल.

राजू शेट्टी, माजी खासदार