शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

‘स्वाभिमानी’ची मागणी : प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे निवेदन

By admin | Updated: October 19, 2016 00:36 IST

मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री समितीचा निर्णय हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बंधनकारक असतो.

कोल्हापूर : मंत्री समितीचा निर्णय धुडकावत तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने हंंगाम सुरू केला आहे. बेकायदेशीर सुरू असलेला हंगाम सुरू केल्याबद्दल प्रतिटन पाचशे रुपये दंडाची रक्कम संचालकांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री समितीचा निर्णय हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बंधनकारक असतो. डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असला तरी याबाबत मंत्री समितीला अधिकृत भूमिका जाहीर करावी लागणार आहे. यासाठी आज, बुधवारी मंत्री समितीची बैठक आहे, यामध्ये जो निर्णय होईल, तो सर्वांनाच बंधनकारक राहील; पण निर्णय होण्याआधीच हुकूमशाही पद्धतीने वारणा साखर कारखान्याने हंगाम सुरू केला आहे. तो बेकायदेशीर असून मंत्री समितीचा अपमान करणारा आहे. मंत्री समितीच्या परवानगीशिवाय कारखाना चालविल्यास गाळप होणाऱ्या प्रतिटनास पाचशे रुपये दंड आकारला जातो. हा दंड ऊस पुरवठा करणारे शेतकरी, कारखान्याचे संचालक मंडळ यांच्याकडून वसूल करून घ्यावा; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना दिला. यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, हरिश पाटील, किरण पाटील, आनंदराव शेळके, धनंजय सवदत्ती, राजाराम किरुळेकर, वैभव कांबळे, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)