शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

‘स्वाभिमानी’ची चळवळ संपविण्यासाठी सुपाऱ्या

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

रविकांत तूपकर : काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संघटना फोडत असल्याचाही आरोप

पेठवडगाव : राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेतकरी संघटनेची माणसे फोडून चळवळ संपविण्याच्या सुपाऱ्या दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते उसासाठी आंदोलन करतात की राजू शेट्टींवर टीका करण्यासाठी, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची ज्यांची लायकी नाही ते शेट्टींवर टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या मोर्चाला माणसेच मिळत नाहीत, असा टोला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी हाणला. हे नेते प्रिटींग प्रेसचे पुढारी असल्याचतूपकर म्हणाले, उसाचे गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी, असा कायदा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत साखर कारखानदार वार्षिक सभेत बेकायदेशीर ठराव करून एफआरपी रकमेचे तुकडे पाडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे स्वाभिमानीची क्रेझ अद्याप शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. विधानसभेत स्वाभिमानी संघटनेचे आमदार नसल्यामुळे सरकारच्या कलानुसार काम करणे भाग पडते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री आमच्यासोबतच आहेत. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू,पॅकेजची रक्कम हडप..सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा साखर कारखान्यांनी बेकायदेशीररित्या टनामागे अनुक्रमे १४७ व १०० रुपये कापले. को-जनरेशनच्या नावाखाली ‘राजाराम’ने २६ कोटी, तर ‘हुतात्मा’ने पावणेसात कोटी शासनाच्या पॅकेजमधील रक्कम हडप केली आहे, असा घणाघात तूपकर यांनी केला.