शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

‘स्वाभिमानी’ची चळवळ संपविण्यासाठी सुपाऱ्या

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

रविकांत तूपकर : काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संघटना फोडत असल्याचाही आरोप

पेठवडगाव : राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेतकरी संघटनेची माणसे फोडून चळवळ संपविण्याच्या सुपाऱ्या दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते उसासाठी आंदोलन करतात की राजू शेट्टींवर टीका करण्यासाठी, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची ज्यांची लायकी नाही ते शेट्टींवर टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या मोर्चाला माणसेच मिळत नाहीत, असा टोला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी हाणला. हे नेते प्रिटींग प्रेसचे पुढारी असल्याचतूपकर म्हणाले, उसाचे गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी, असा कायदा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत साखर कारखानदार वार्षिक सभेत बेकायदेशीर ठराव करून एफआरपी रकमेचे तुकडे पाडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे स्वाभिमानीची क्रेझ अद्याप शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. विधानसभेत स्वाभिमानी संघटनेचे आमदार नसल्यामुळे सरकारच्या कलानुसार काम करणे भाग पडते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री आमच्यासोबतच आहेत. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू,पॅकेजची रक्कम हडप..सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा साखर कारखान्यांनी बेकायदेशीररित्या टनामागे अनुक्रमे १४७ व १०० रुपये कापले. को-जनरेशनच्या नावाखाली ‘राजाराम’ने २६ कोटी, तर ‘हुतात्मा’ने पावणेसात कोटी शासनाच्या पॅकेजमधील रक्कम हडप केली आहे, असा घणाघात तूपकर यांनी केला.