शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

नियतकालिकांमधून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र, लेख, त्यांच्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन हे नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना जो आनंद होतो तो ...

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र, लेख, त्यांच्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन हे नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना जो आनंद होतो तो शब्दांमध्ये मांडता येत नाही. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक महाविद्यालयांची असते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शनिवारी केले.

शिवाजी विद्यापीठात ऑनलाइन आयोजित कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेज यांच्या अनुक्रमे ‘यशवंत’ व ‘संगम’ नियतकालिकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू शिर्के म्हणाले, महाविद्यालयांनी नियतकालिकांचे प्रकाशन न करणे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध न करून देण्यासारखे आहे.

डॉ. ए. व्ही. माळी संपादित यशवंत या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारत देश जगाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आत्मनिर्भर झाला आहे, हे दाखविले आहे. डॉ. महेंद्र पाटील संपादित संगम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर संपूर्ण जगाला कोविडने बांधून टाकलेले आहे आणि हे जोखड

काढून टाकण्याची चावी भारत देशाकडे आहे, हे दर्शविले आहे.

डॉ. एल. जी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. बी. केंगार यांनी आभार मानलेे.

---

फोटो नं १३०३२०२१-कोल-नियतकालिक

ओळ : शिवाजी विद्यापीठात शनिवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ‘यशवंत’ व ‘संगम’ नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.

---