शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:37 IST

Divyang Kolhapur News : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यात कोरोना महामारीमुळे संसाराची घडी बिघडली. याची माहिती मिळताच जयेश ओसवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी मोहनलाल रायचंदजी ओसवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना तीनचाकी सायकल भेट दिली.

ठळक मुद्देदिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ ओसवाल कुटुंबीयांची बांधीलकी : तीनचाकी सायकल दिली भेट

कोल्हापूर : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यात कोरोना महामारीमुळे संसाराची घडी बिघडली. याची माहिती मिळताच जयेश ओसवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी मोहनलाल रायचंदजी ओसवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना तीनचाकी सायकल भेट दिली.शिवाजी हे पत्नीसह विक्रमनगरात राहतात. तांब्याच्या अंगठ्या व रिंगा विकून आपल्या संसाराचा गाडा चालवितात. एके दिवशी झालेल्या एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून काढावे लागले. त्यातून त्यांना कायमचे अपंगत्व आले. अचानक आलेल्या अपंगत्वामुळे व त्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने त्यांना व पत्नीला कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाले.

याची माहिती जयेश ओसवाल यांना मिळाली. त्यांनी शिवाजी यांना पुन्हा आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने ओसवाल परिवारातर्फे मोहनलाल ओसवाल यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी तीनचाकी सायकल व मास्क दिले. मास्क विकून पुन्हा ते आपल्या स्वबळावर उभे राहतील, अशी तरतूद ओसवाल यांनी करून दिली. यावेळी गीता हसूरकर, राहुल राजशेखर, उत्तम फराकटे, रवींद्र मुतगी, सुनीलसिंह चव्हाण, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, जियांश संघवी, शशिकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Divyangदिव्यांगbycycle rallyसायकल रॅलीkolhapurकोल्हापूर