शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पूरग्रस्तांना मदतीस राज्य शासन कटिबद्ध - सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST

कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र ...

कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र राज्यात अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी हाेत असून तेथील पंचनामे व्हायचे आहेत. त्यामुळे मदतीसाठी थोडा विलंब होत असला तरी मदतीस राज्य शासन कटिबद्ध असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकातून दिली.

यंदा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शहरी भागातील नागरिकांनाही नुकसानीला तोंड द्यावे लागले. या सर्वांना नुकसानभरपाई देऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसानंतर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. कोणी नुकसानभरपाई पासून वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यांचेसुद्धा पंचनामे होऊन मदत मिळणे गरजेचे आहे.

या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार होऊन योग्य शासन निर्णय काढण्यासाठी आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.