शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

इचलकरंजीत सकाळी अकरा वाजताच शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST

राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नियम व अटींचे पालन ...

राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नियम व अटींचे पालन करून केवळ अत्यावश्यक आस्थापनाच सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य शासन निर्णयामध्ये बदल करून आस्थापनाची वेळ कमी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सोशल मीडियावर मंगळवार दि. २० एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत आस्थापना सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू राहतील. याबाबतची माहिती दिवसभर व्हायरल झाली होती. या भावनेतून व प्रशासनाच्या कारवाईची धास्ती घेत, व्यापाऱ्यांनी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आस्थापने सुरू ठेवली. बॅँका, शासकीय कार्यालये, औषध दुकाने, रिक्षा वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.