शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

आमच्या नावाशिवाय शेट्टींना झोप लागत नाही : सदाभाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:16 IST

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे. मला हनुमान म्हणणाºया लंकापतींनी रयत कोणत्या बाजूने आहे, हे पाहावे. आमचे नाव घेतल्याशिवाय त्यांना हल्ली झोपच लागत नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

नव्याने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खोत म्हणाले, आदी मानवाला शेपूट होती. ती नष्ट झाल्यानंतरच तो दोन पायाचा माणूस झाला, असा डार्विनचा सिद्धांत सांगतो. त्यामुळे सदाभाऊ आता माणूस बनला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांना तीन वर्षापर्यंत सरकार चांगले काम करत नसल्याचे समजले नाही.मात्र, निवडणुकीला दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांना सरकार नको झाले आहे. सत्तेत राहिल्यास जनता प्रश्न विचारेल. त्यामुळे बाहेर पडून सरकारविरोधी दंगा करून जनतेची सहानुभूती मिळावी. तसेच चर्चेत राहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज व्हावी, म्हणून बोलत राहायचे, एवढेच धोरण त्यांनी सध्या अवलंबले आहे.लढा यशस्वी करणारे शहरलढा कसा सुरू करावा, तो कसा यशस्वी करावा, हे इचलकरंजी शहरातून घेण्यासारखे आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी हे शहर निवडल्याचे खोत यांनी सांगितले.