शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, यादव गवळी समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:58 IST

यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.

ठळक मुद्देरहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, यादव गवळी समाजाची मागणीजिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदन

कोल्हापूर : यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या यादव गवळी समाजाची आहे. समाजाला शैक्षणिक क्षेत्रातही सवलती मिळाव्यात. गवळी समाजाचा पूरक व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय आहे. यामध्ये त्यांंना मागासवर्गीयांप्रमाणे शासनाच्या सुविधा मिळाव्यात. प्रत्येक जिल्ह्यात दूध महासंघावर व वसंतराव नाईक विकास महामंडळावर गवळी समाजातील प्रतिनिधी नेमावा. कोल्हापूर शहरामध्ये वसतिगृहात सुविधा मिळावी.यावेळी विश्वस्त युवराज गवळी, दिलीप गवळी, उदय डाकवे, दत्ताजीराव वाजे, प्राजक्ता राबाडे, नंदा गवळी, दगडू घोसाळकर, बाजीराव गावकर, कृष्णात महाडिक, चंद्रशेखर पोरे, अप्पा वरंडेकर, लीला धुमाळ, सत्यवान खेतले यांच्यासह गवळी समाज महासंघ, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई, कोल्हापूर शहर, भुदरगड, पन्हाळा, इचलकरंजी, शाहूवाडी, गगनबावडा व गवळी समाज युवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर