शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे मगच पाणीपूजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन करावे यासाठी धरणग्रस्त शांततेच्या मार्गाने लढत आहेत. मात्र धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यामध्ये शासन व लोकप्रतिनिधी कमी पडले. आता पाणीपूजनाची घाई सुरू झाली आहे. हे पाणीपूजन ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संघटनेने पत्रकातून केली आहे.

धरणात पाणीही साठले मग पुनर्वसनाचे काय?

कोरोनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात लोकांना येण्यास मज्जाव केला. मात्र घळभरणीचे काम चालूच होते. निदान आता तरी पुनर्वसनाचे काम प्राधान्याने व्हावे आणि पाणीपूजन करताना ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला व त्यामुळे धरण झाले. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ धरणग्रस्तांच्या हस्ते पाणीपूजन झाले पाहिजे. तत्पूर्वी पुनर्वसन पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

?????

प्रसिद्धीपत्रकावर कॉ. संपत देसाई, कॉ. अशोक जाधव, शिवाजी गुरव, सदानंद व्हनबट्टे आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.