शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे मगच पाणीपूजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन करावे यासाठी धरणग्रस्त शांततेच्या मार्गाने लढत आहेत. मात्र धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यामध्ये शासन व लोकप्रतिनिधी कमी पडले. आता पाणीपूजनाची घाई सुरू झाली आहे. हे पाणीपूजन ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संघटनेने पत्रकातून केली आहे.

धरणात पाणीही साठले मग पुनर्वसनाचे काय?

कोरोनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात लोकांना येण्यास मज्जाव केला. मात्र घळभरणीचे काम चालूच होते. निदान आता तरी पुनर्वसनाचे काम प्राधान्याने व्हावे आणि पाणीपूजन करताना ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला व त्यामुळे धरण झाले. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ धरणग्रस्तांच्या हस्ते पाणीपूजन झाले पाहिजे. तत्पूर्वी पुनर्वसन पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

?????

प्रसिद्धीपत्रकावर कॉ. संपत देसाई, कॉ. अशोक जाधव, शिवाजी गुरव, सदानंद व्हनबट्टे आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.