शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच पाणीपूजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST

आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न निकालात काढा मगच प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्याहस्ते ...

आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न निकालात काढा मगच प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्याहस्ते करावे, अशी मागणी धरणग्रस्तांनी निवेदनातून केली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून काही प्रश्न सुटले. मात्र, अनेक प्रश्न जिल्हास्तरावरून सुटणे शक्य असताना मंत्रालय, आयुक्त कार्यालयाकडे पाठवून धरणग्रस्तांचे प्रश्न गुंतागुंतीचे बनविण्याचे काम अधिकारी वर्गाकडून केले जात आहेत.

अधिकारी वर्ग सोयीचा अर्थ काढून धरणग्रस्तांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी पूजन करताना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

निवेदनावर कॉ. संपत देसाई, सचिन पावले, महादेव खाडे, शिवाजी गुरव, बजरंग पुंडपळ, शिवाजी गुरव, सखाराम कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या प्रश्नासंबंधी एकत्रित आलेले धरणग्रस्त.

क्रमांक : २००८२०२१-गड-०९