शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बालकल्याण संकुलात गच्चीवरील पाण्याने कूपनलिकेचे पुनर्भरण

By admin | Updated: May 27, 2016 00:05 IST

पाणीबचतीचा फंडा : टंचाईवर मात करण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा असाही प्रयोग --लोकमत जलमित्र अभियान

कोल्हापूर : पाणी म्हणजे जीवन याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून पाणीबचतीच्या संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. इमारतीच्या गच्चीवर जमा होणारे पावसाचे पाणी वाया न घालविता ते एका हौदात साठवून ते रिबोअरसाठी मुरवून वापरले जात आहे. अशा पद्धतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये करून त्यांनीही इतर समाजसेवेबरोबरच पाणीबचतीचा नवा मार्ग सांगितला आहे.सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना पाण्याचे महत्त्व किती, याची जाणीव मानवाला होऊ लागली आहे. ‘पाणी मुरवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना जरी शासनाने आणली असली तरीही शासनाच्या कोणत्याही योजनेची वाट न पाहता आपल्या घरातील सांडपाणी, पावसाचे जमा होणारे पाणी, आदी विविध मार्गांनी उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविण्याबाबत प्रबोधनाची गरज निर्माण झालेली आहे. सध्या भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली असताना ज्या भागात पाणी जिरविण्याचे तंत्र पूर्वीपासून अवलंबिले आहे. तेथे मात्र भूगर्भातील पाणीपातळी जादा असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनाच्या ‘बालकल्याण संकुल’ मध्येही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. याच बालकल्याण संकुलामध्ये यापूर्वी वाया जाणाऱ्या अन्नापासून खतनिर्मिती व बायोगॅस निर्मिती करण्याची सयंत्रे बसविली आहेत. त्याचबरोबर पाणीबचतीसाठीही त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा मार्ग अवलंबला आहे. या बालकल्याण संकुलामधील मुलींच्या निरीक्षणगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पावसाचे जमा होणारे पाणी एकत्र करून, चार वेगवेगळ्या पीव्हीसी नलिकांमधून एकत्र करून ते जमिनीत एका हौदात सोडले आहे. त्या हौदाला चार फूट उंचीवर मोठे छिद्र पाडून त्यातून जादा होणारे पाणी शेजारील खड्ड्यात सोडून तेथे ते मुरविले आहे. या पाणी मुरविण्याच्या प्रयोगामुळे येथील ठिकाणी बोअरवेलमधून भरपूर प्रमाणात पाणी मिळते आहे. बालकल्याण संकुलात गच्चीवरील पाण्याने कूपनलिकेचे पुनर्भरणपाणीबचतीचा फंडा : टंचाईवर मात करण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा असाही प्रयोग --लोकमत जलमित्र अभियानकोल्हापूर : पाणी म्हणजे जीवन याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून पाणीबचतीच्या संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. इमारतीच्या गच्चीवर जमा होणारे पावसाचे पाणी वाया न घालविता ते एका हौदात साठवून ते रिबोअरसाठी मुरवून वापरले जात आहे. अशा पद्धतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये करून त्यांनीही इतर समाजसेवेबरोबरच पाणीबचतीचा नवा मार्ग सांगितला आहे.सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना पाण्याचे महत्त्व किती, याची जाणीव मानवाला होऊ लागली आहे. ‘पाणी मुरवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना जरी शासनाने आणली असली तरीही शासनाच्या कोणत्याही योजनेची वाट न पाहता आपल्या घरातील सांडपाणी, पावसाचे जमा होणारे पाणी, आदी विविध मार्गांनी उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविण्याबाबत प्रबोधनाची गरज निर्माण झालेली आहे. सध्या भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली असताना ज्या भागात पाणी जिरविण्याचे तंत्र पूर्वीपासून अवलंबिले आहे. तेथे मात्र भूगर्भातील पाणीपातळी जादा असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनाच्या ‘बालकल्याण संकुल’ मध्येही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. याच बालकल्याण संकुलामध्ये यापूर्वी वाया जाणाऱ्या अन्नापासून खतनिर्मिती व बायोगॅस निर्मिती करण्याची सयंत्रे बसविली आहेत. त्याचबरोबर पाणीबचतीसाठीही त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चा मार्ग अवलंबला आहे. या बालकल्याण संकुलामधील मुलींच्या निरीक्षणगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पावसाचे जमा होणारे पाणी एकत्र करून, चार वेगवेगळ्या पीव्हीसी नलिकांमधून एकत्र करून ते जमिनीत एका हौदात सोडले आहे. त्या हौदाला चार फूट उंचीवर मोठे छिद्र पाडून त्यातून जादा होणारे पाणी शेजारील खड्ड्यात सोडून तेथे ते मुरविले आहे. या पाणी मुरविण्याच्या प्रयोगामुळे येथील ठिकाणी बोअरवेलमधून भरपूर प्रमाणात पाणी मिळते आहे. पाणीबचतीचा आदर्शदोन वर्षांपूर्वी संस्थेने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पावसाचे पाणी एकत्र करून ते पुन्हा जमिनीत मुरविण्याचा प्रयोग केला होता; पण आता दुसरा मजला बांधल्यामुळे टेरेसवर हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविला आहे. त्याद्वारे कूपनलिकेचे पुनर्भरण करुन पाणीबचतीचा आदर्श जपला आहे.