शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहचवा : संध्यादेवी कुपेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:47 IST

PanchyatSamiti Gadhingalj Kolhapur : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.

ठळक मुद्देशासनाच्या योजना सामान्यापर्यंत पोहचवा : संध्यादेवी कुपेकरगडहिंग्लजच्या उपसभापती इंदू नाईक यांचा दालन प्रवेश

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे आवाहन माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.गडहिंग्लज पंचायत समितीच्या नूतन उपसभापती इंदू नाईक यांनी संध्यादेवींच्याहस्ते फित कापून आपल्या दालनात प्रवेश केला. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती रूपाली कांबळे, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.संध्यादेवी म्हणाल्या, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के जागा मिळाल्या. यातूनच बेरड रामोशी या उपेक्षित समाजातील इंदूतार्इंना उपसभापतीपदाचा बहुमान मिळाला याचा मनस्वी आनंद झाला. यावेळी विजयराव पाटील, इराप्पा हसुरी, विद्याधर गुरबे, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, उत्तम नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीkolhapurकोल्हापूर