शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या गंगेचे विक्रमी वास्तव्य, प्रवाहाला पुन्हा जोर

By admin | Updated: July 24, 2014 23:13 IST

भाविकांचे श्रध्दास्थान : तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा भर पावसात प्रवाहीत

विनोद पवार -राजापूर ,,साधारण दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणात अखंडपणे प्रवाहीत होती. मंगळवारी गंगेचा प्रवाह पुन्हा जोराने वाहू लागला आहे. निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानली जाणारी राजापूरची गंगा महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान बनून राहिली आहे. गेले वर्षभर सातत्याने प्रवाहीत राहणारी राजापूरची गंगा गेल्या तीन वर्षांत तीन वेळा प्रकट झाली असून, हादेखील एक दैवी चमत्कारच मानला जात आहे. अनादी काळापासून दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या राजापूरच्या गंगेत स्नान केल्यानंतर मानवाच्या पापांचे क्षालन होते, असे भाविकांमधून मानले जाते.राजापूरच्या गंगेच्या संदर्भातील सन १८८३ पासूनच्या उपलब्ध नोदींनुसार राजापूरची गंगा प्रकट होऊन अंतर्धान पावल्यानंतर साधारणत तिसऱ्या वर्षी पुन्हा प्रकट होते. असा प्रघात आहे.राजापूरच्या गंगेच्या बाबतीतला हा प्रघात सन २००९ पर्यंत जवळजवळ कायम होता. २८ मे २००९ रोजी प्रकट झालेली राजापूरची गंगा सुमारे १०५ दिवस प्रवाहीत राहून ९ सप्टेंबर २००९ रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर एक वर्ष पाच महिने उलटल्यानंतर म्हणजेच १० फेब्रुवारी २०११ मध्ये गंगेचे पुन्हा आगमन झाले. यावेळी गंगा ११६ दिवस प्रवाहीत राहून ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावली. त्यानंतर दरवर्षी म्हणजेच सन २०११ , २०१२ व २०१३ या तीन वर्षी सातत्याने प्रकट झाली आहे. ५ जून २०११ रोजी अंतर्धान पावलेली राजापूरची गंगा केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत ११ एप्रिल २०१२ रोजी पुन्हा प्रकट झाली. यावेळी गंगा अखंडपणे प्रवाहीत राहण्याचा कालावधी ३४७ दिवसांचा असल्याची व्रिकमी नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात गंगा प्रवाहीत राहण्याचा कालावधी हा साधारणत तीन महिन्यांचा राहिला असला तरी ११ एप्रिल २०१२ रोजी प्रकट झालेली गंगा ३४७ दिवसांनी म्हणजेच २३ मार्च २०१३ रोजी अंतर्धान पावली. यावेळी अंतर्धान पावलेली गंगा नेहमीप्रमाणे तीन वर्षानी येईल, असे वाटत असतानाच केवळ तीन महिन्यांच्या कालखंडानंतर २३ जून २०१३ रोजी पुन्हा प्रकट झाली ती कधी अंतर्धान पावली, याची कुणालाच कल्पना आली नाही. कारण यावेळी राजापूरची गंगा जवळ जवळ वर्षभर प्रवाहीत राहिली होती.साधारण गंगा आगमनाचा कालावधी हा सर्वसाधारणपणे उन्हाचा कडाका असताना फेब्रुवारी, मार्च महिन्यात असल्याचे मागील नोंदीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, यावेळी राजापूरची गंगा ऐन पावसाळ्यात म्हणजेच मंगळवार, दि. २२ जुलै रोजी प्रकट झाली आहे.