शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अद्यापही बेटाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

वडणगे : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अजूनही बेटाचे स्वरूप आहे. सोमवारी दिवसभरात तीन फूट ...

वडणगे : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अजूनही बेटाचे स्वरूप आहे. सोमवारी दिवसभरात तीन फूट पाणी कमी झाले. मात्र, पाणी अत्यंत संथगतीने ओसरत असल्यामुळे चिखली - आंबेवाडी मुख्य रस्त्यावर चार फुटावर पाणी आहे, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेलाच होता.

दोन्ही गावांतील घरे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे गावातील गल्ल्यागल्ल्यांमध्ये गाळ साचलेला असून, स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावामध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे. गावकरी आपापल्यापरीने आपले घर व परिसर स्वच्छ करण्यात गुंतले आहेत. अवघ्या आठ तासात पुराचे पाणी भरल्यामुळे चिखली येथील अनेक जनावरे गावामध्ये अडकली होती. त्यापैकी काही जनावरांना घरांच्या टेरेसवर ठेवले होते. त्यांना खाली उतरून घेण्याची कसरत दूध उत्पादकांना करावी लागली.

पाऊस थांबल्यामुळे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झालेली नसली तरी घरे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे लोकांच्या सांसारिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर सोमवारी सायंकाळपर्यंत शिवाजी पूल ते आंबेवाडी दरम्यान दोन फूट पाणी होते तर रेडडोह ते रजपूतवाडी दरम्यान चार फुटांपर्यंत पाणी अद्याप कायम आहे. पाणी ओसरण्याचा वेग पाहता या रस्त्यावरील संपूर्ण पाणी मंगळवारी सायंकाळपर्यंत ओसरेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, चिखली गावाशी पाण्यामुळे अद्यापही संपर्क होत नसल्यामुळे ग्रामस्थांना सर्वप्रथम अत्यावश्यक सेवा म्हणून केवल भय्या ग्रुपच्यावतीने जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.