शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

सकारात्मकताच आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ. वंदना गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, ...

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, छंद जोपासा, सकारात्मकता हीच कोरोनाविरुध्दची यशस्वी लढाई आहे, असे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ऑनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानमालेत ‘कोरोना काळातील आरोग्य संर्वधन’ या विषयावर त्या बोलत होत्या.

डॉ. गुरव म्हणाल्या, स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात भरपूर खायला हवे, अधिक काळासाठी उपाशी राहू नका, ताजे जेवण घ्या, मी आजाराला हरविण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच यशस्वी व्हाल. या रोगाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर राहा आणि धीट बना, असा सल्लाही यावेळी डॉ. गुरव यांनी दिला.

डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे स्वरूप सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अशोक जाधव म्हणाले, कोरोनाने आपल्या सर्वांना घरी बसवले. पण, तत्रंज्ञानामुळे आपण एकत्र आलो आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र. प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी. एल. तेली आदी उपस्थित होते. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.