शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मकताच आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ. वंदना गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, ...

चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, छंद जोपासा, सकारात्मकता हीच कोरोनाविरुध्दची यशस्वी लढाई आहे, असे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ऑनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानमालेत ‘कोरोना काळातील आरोग्य संर्वधन’ या विषयावर त्या बोलत होत्या.

डॉ. गुरव म्हणाल्या, स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात भरपूर खायला हवे, अधिक काळासाठी उपाशी राहू नका, ताजे जेवण घ्या, मी आजाराला हरविण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच यशस्वी व्हाल. या रोगाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर राहा आणि धीट बना, असा सल्लाही यावेळी डॉ. गुरव यांनी दिला.

डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे स्वरूप सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अशोक जाधव म्हणाले, कोरोनाने आपल्या सर्वांना घरी बसवले. पण, तत्रंज्ञानामुळे आपण एकत्र आलो आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र. प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी. एल. तेली आदी उपस्थित होते. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.