शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:49 IST

GramPanchyatSamiti, Election, collector, kolhapur अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. आता निवडणूकीचे बिगूल वाजल्याने गावागावामधील राजकारण तापणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारपासून आचारसंहिता १८ तारखेला मतमोजणी

कोल्हापूर : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. आता निवडणूकीचे बिगूल वाजल्याने गावागावामधील राजकारण तापणार आहे.जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

सोमवारी (दि. १४) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणात असून या दिवसापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संगणकप्रणालीद्वारेच होणार आहे.निवडणूक कार्यक्रम असा

  • निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर
  • उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : ४ जानेवारी
  • मतदान : १५ जानेवारी (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच)
  • मतमोजणी : १८ जानेवारी
  • निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी : २१ जानेवारीपर्यंत

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर