शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

विद्यापीठाचे प्रलंबित निकाल मंगळवारपर्यंत

By admin | Updated: March 7, 2015 01:04 IST

अशोक भोईटे : विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाचे निवेदन

कोल्हापूर : तांत्रिक बिघाडामुळे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते मंगळवारपर्यंत (दि. १०) लावण्यात येतील, असे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाद्वारे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या परीक्षा दिलेल्या काही परीक्षार्थींचे निकाल लागलेले नाहीत. संकेतस्थळावरदेखील निकालाची माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी निकाल राखीव, गैरहजर, कॉपी प्रकरण अशी विविध कारणे दिसून येत आहेत. निकाल लागला नसल्याने पुढील परीक्षेचे अर्ज भरण्याची, प्रवेशाची अडचण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालात दुरुस्ती करून तो लवकर जाहीर करण्यात यावा. निवेदन दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे व परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षांचे निकाल योग्य वेळेत लागावेत. विद्यार्थ्यांना आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळावी आदींची मागणी केली. त्यावर याबाबत सकारात्मक विचार केला जाईल तसेच तांत्रिक बिघाडामुळे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते मंगळवारपर्यंत लावण्यात येतील, असे आश्वासन डॉ. भोईटे यांनी दिले. शिष्टमंडळात धैर्यशील माने, रोहित पाटील, झाकीर भालदार आदींसह विद्यार्थी निशिकांत पाटील, प्रवीण पाटील, अमित गडकरी, मंदार पाटील, अनिकेत पाटील, राहुल पाटील, रवी दिंडे, अवधूत चव्हाण, धीरज पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)