शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

पीक नुकसान- भरपाईत वाढ

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

वनखात्याचा निर्णय : जंगलाशेजारील शेतकऱ्यांना दिलासा

वन्य जिवांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईत वन्यखात्याने वाढ केली असून शासनाने नुकसानभरपाईची रक्कम वाढवली आहे. यापूर्वी पिकाच्या नुकसानीस प्रतिगुंठा २० रुपये मदत करून शेतकऱ्यांची जणू चेष्टाच केली जात असे. त्यामुळे नुकसानीबाबत शासनाच्या नियामानुसार शेतकरी हतबल होत होते. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि राधानगरी आदी तालुक्यात अशा वन्यप्राण्यांपासून शेतीचे अतोनात नुकसान होते, पण शेतकऱ्याच्या हाती तोकडी शासकीय मदत पडते. शासनाने आता रक्कम वाढवली असली तरी याबाबत शेतकऱ्यांकडून पूर्वीपेक्षा बरी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याशिवाय नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आता माकड, गिधाड, गवा रेडा या प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वनखाते आर्थिक मदत करणार आहे.नुकसान व त्याची भरपाई २ हजारपर्यंत नुकसान झाल्यास : पूर्ण परंतु किमान रु. ५००२ हजार ते १० हजारपर्यंत नुकसानीच्या ५० टक्के, कमाल सहा हजार रु.१० हजारापेक्षा अधिक उसाचे नुकसान : नुकसानीच्या ३० टक्के,कमाल १५ हजार रु. प्रति टन ४०० रु.हल्ल्यातील जखमींना मदत : व्यक्ती मृत्यू पावल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये.किरकोळ जखमी झाल्यास : रु. ५०,०००/-किरकोळ जखमी : औषधोपचाराचा खर्च मिळणार, खासगी रुग्णालयात उपचार झाल्यास ७,५०० रु. देणार.फळबागांच्या नुकसानीसाठी मदत : पूर्वी हत्तीपासून होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती. आता नव्याने रानगव्यांपासूनच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ती भरपाई प्रती झाड पुढीलप्रमाणे :नारळ : २००० रु., सुपारी : १,२०० रु., कलमी आंबा : १,६०० रु., केळी : ४८ रु., इतर फळझाडे : २०० रु.