शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सततच्या पराभवाने पवारांना नैराश्य - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:37 IST

गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्य आल्याची टीका महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

कोल्हापूर  - गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्य आल्याची टीका महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. पवार यांनी पंतप्रधानांच्या अनुषंगाने केलेली टीका चुकीची असून त्यांनी या पदाचा प्रतिष्ठा जपावी, अशीही अपेक्षा मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.पुण्यात रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्यास चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘पवार यांनी स्वत: मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व उंचीने मोठे असणाऱ्या व्यक्तीने अशी टीका करणे योग्य नाही. भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे. सातत्याने मिळणाºया अपयशामधून पवार यांनी नैराशेपोटी मोदी यांच्यावर टीका केली आहे. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेसला जात आठवते. निवडणुकीच्या राजकारणासाठी जातीयवाद निर्माण करणे योग्य नाही.पाटील म्हणाले, ‘केंद्र व राज्यात आतापर्यंत काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? आता त्यांना त्याची तीव्रता वाटू लागली आहे. आम्ही न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी ताकदीने लढत आहेत.भुजबळ आणि आरोप..भुजबळ यांनी पुण्यात भाजपावर टीका केली होती. भुजबळ हे दोन वर्षे कारागृहात होते. तपास यंत्रणेला तथ्य आढळल्यानेच ते कारागृहात होते. त्यांचे आरोप सिद्ध व्हायचे आहेत. त्यांचा जामीन झाला आहे ते चांगलेच आहे, ते निर्दोष झाले तर अधिक चांगले, असाही टोला पाटील यांनी लगावला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलnewsबातम्या