शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावनगडावर स्वच्छता मोहीम

By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST

संभाजी महाराज यांची जयंती : ‘मावळा प्रतिष्ठान’चा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पावनगड येथील महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर व हनुमान मंदिर या परिसराची मावळा प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले, गडावरील प्रत्येक दगडाला इतिहास आहे. येथील वास्तू काळाच्या ओघात नष्ट होऊ पाहत आहे. याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी असून, गेली दीड वर्षे मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवून इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम सुरू आहे.सकाळी पन्हाळा येथील छत्रपती संभाजी मंदिरातील संभाजीराजेंच्या समाधीचे पूजन मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, माजी उपसभापती रवींद्र जाधव यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, नगराध्यक्षा रूपाली धडेल, उपनगराध्यक्ष अवधूत भोसले, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, वारणा बँकेचे संचालक प्रताप पाटील, पंचायत समितीचे सदस्य व जनसुराज्य शक्ती पक्षाचे पक्षप्रतोद अनिल कंदुरकर, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, बहिरेवाडीचे उपसरपंच शिरीष जाधव उपस्थित होते.