शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा जागर भाषणांतून

By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST

महावीर महाविद्यालयात २० डिसेंबरला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

कोल्हापूर : रोटरी क्लब आॅफ करवीर व महावीर महाविद्यालय यांच्यातर्फे ‘प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २० डिसेंबरला सकाळी दहा वाजता महावीर महाविद्यालयात होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे स्वरूप, कारणे आणि उपायासंदर्भात मांडणी अपेक्षित आहे. खुल्या व महाविद्यालयीन या दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेसाठी अंतिम नावनोंदणी १८ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. कणसे म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणाविषयीचे युवापिढीचे वैचारिक आकलन, या नदीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर प्रकाश टाकणे, दर्जेदार भाषणे पुस्तक स्वरूपात प्रकाशित करून प्रदूषणमुक्तीचा जागर करणे, हा या वक्तृत्व स्पर्धेचा हेतू आहे. अधिक माहितीसाठी महावीर महाविद्यालय येथे संपर्क साधावा. यावेळी डॉ. अरुण पाटील, ‘रोटरी’चे अध्यक्ष हरिष पटेल, सचिव रत्नदीप तोडकर, इव्हेंट चेअरमन दिलीप शेवाळे, डिस्ट्रिक्ट आॅफिसर एस. एन. पाटील, विशाल जांभळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)