शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

त्र्यंबोली यात्रेसाठी पी ढबाकचा गजर यंदा चार दिवस

By admin | Updated: July 3, 2017 16:13 IST

आषाढी यात्रेसाठी चारच दिवस मिळणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेसाठी यंदा दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहे. शुक्रवापासून (दि. ७) कोल्हापुरात पी ढबाकचा गजर सुरु होणार असून शहरातील पेठापेठांमध्ये, आणि तालीम मंडळांमध्ये याची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

पंचगंगेला आलेले नवीन पाणी आषाढातील मंगळवार आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीला वाहण्याची परंपरा आहे. यासाठी शहरातील प्रत्येके पेठांमधून नदीचे पाणी भरलेले कलश घेवून नागरिक त्र्यंबोली टेकडीवर जातात. या यात्रेसाठी घरटी वर्गणी गोळा केली जाते. आषाढ महिना सुरु होवून आठ दिवस झाले असले तरी पंढरपूरला गेलेले वारकर परत आल्याशिवाय आणि आषाढी एकादशी झाल्याशिवाय या यात्रेला प्रारंभ होत नाही.

मंगळवारीच एकादशी असल्याने त्र्यंबोली यात्रेचा हा दिवस गेला. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.७) यात्रेला खऱ्या अर्थाने सुरवात होईल. पुढील आठवड्यातील मंगळवार (दि. ११) आणि शुक्रवार (दि.१४) या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यानंतरच्या शुक्रवारी (दि.२१) प्रदोष असल्याने या दिवशीही त्र्यंबोली यात्रा साजरी करता येणार नाही.

रविवारी (दि.२३) अमावस्या आहे. त्यामुळे यंदा या यात्रेसाठी दोन मंगळवार आणि दोन शुक्रवार असे चारच दिवस मिळणार आहेत. यामुळे आता शहरातील सर्व गल्ली बोळांमध्ये आणि पेठापेठांमधील फलकांवर त्र्यंबोली यात्रेची तारीख आणि वर्गणीची रक्कम नोंद करण्यात आली आहे. महागाई वाढल्याने वर्गणीचा दरही अडीचशे करण्यात आला आहे.