शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

कांद्याने यंदाही होणार ‘वांदा’

By admin | Updated: July 4, 2014 00:48 IST

गारपीट, दुष्काळाने वाढणार दर :

 कोल्हापूर : गारपीट व लांबलेला पाऊस, यामुळे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कांदा हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारच, असे सध्याचे चित्र आहे. त्यातच साठेबाजी आणि काळ्याबाजाराला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकारने कांदे व बटाटे यांचा जीवनावश्यक वस्तूंत केलेला समावेश हा व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणारा असला तरी शेतकऱ्यांना याची किंमत मोजावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा व बटाट्याबाबत उत्पादनावर आधारित हमीभावाबाबत कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. प्रथमच कांदा व बटाट्याला ‘एपीएमसी’ अ‍ॅक्टमधून बाजूला काढण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समितीला थेट सूचना न आल्याने समितीही राज्य सरकारच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. चार महिन्यांपूर्वी झालेला गारपिटीचा पाऊस व आताचा लांबलेला पाऊस, यामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जीवनावश्यक यादीत जरी कांदा गेला असला तरी त्यांचे भाव आगामी काळात चढेच राहतील, अशीच सध्याची स्थिती आहे. बाजारात नवी आवक मर्र्यादीतच असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.