शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना रुग्णांची संख्या २ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून गेल्या २४ तासात २०६३ ...

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून गेल्या २४ तासात २०६३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. १०३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या १९ हजार ३४८ चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी २०६३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट १०.६६ झाला आहे.

कोल्हापूर शहरात पावणे सहाशे नागरिक, करवीर तालुक्यात ३८०, आणि हातकणंगले तालुक्यात २२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जसजशा चाचण्या वाढतील तसतशी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

करवीर तालुक्यातील ११ जणांचा मृत्यू झाला असून कोल्हापूर आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ३४९ सक्रिय रुग्ण असून १०३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चौकट

तालुकावार मृतांची संख्या

करवीर ११

हणमंतवाडी, खेबवडे, पिरवाडी, महे, उचगाव, पाचगाव, कोथळी, वाशी, कळंबा २, गणेशवाडी

कोल्हापूर ०७

जागृतीनगर, ताराबाई पार्क ३, कावळा नाका, फुलेवाडी, नागाळा पार्क

हातकणंगले ०७

वडगाव, रूकडी २, तळसंदे, पुलाची शिरोली, मोरेवाडी, शिंगणापूर

पन्हाळा ०३

कुशिरे, कोतोली, जाखले

भुदरगड ०२

कलनाकवाडी, गारगोटी

इचलकरंजी ०२

कागल ०१

सुळकुड

शिरोळ ०१

जयसिंगपूर

गगनबावडा ०१

पडवळवाडी

इतर जिल्हे ०१

नवे खेडे