शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

राज्यात अंगणवाडी सेविकांचे नोव्हेंबरचे मानधन अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:13 IST

राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

नसिम सनदी 

कोल्हापूर : डिसेंबर संपत आला तरी अजून नोव्हेंबरचे मानधन हातात पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मंत्रिपदाच्या घोळामुळे मानधनाबद्दल दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न कर्मचाºयांना पडला आहे. राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ अंगणवाडी कर्मचाºयांचे १२६ कोटी ८८ लाख ८२ हजारांचे मानधन थकले आहे.

आक्रमक आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आॅगस्टमध्ये मानधन वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. वाढीव मानधन फरकासह देण्याचाही निर्णय झाला; पण आचारसंहिता सुरू झाल्याने मानधनवाढ लागू झाली; पण फरकाचा मुद्दा तसाच मागे राहिला आहे. वाढीव दराने दोनच महिने मानधन मिळाले आहे. मोबाईल कार्ड रिचार्जचे तीन महिन्यांसाठी ४०० रुपये देण्यात आले. ही रक्कमही दोन महिन्यांपासून मिळालेली नाही. ११ महिन्यांचा फरक मिळेनाआॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ असा ११ महिन्यांचा फरक अद्याप कर्मचाºयांना मिळालेला नाही. भाऊबीजेची रक्कम एक हजारावरून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ३९ कोटी ९३ लाख रुपये देण्यात येत होते; पण त्यांतील एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. 

टॅग्स :Mumbaiमुंबई